भारत रत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असून तो सन्मान, आदर आणि राष्ट्रासाठी केलेल्या विलक्षण कार्याचे प्रतीक मानला जातो. १९५४ साली या पुरस्काराची स्थापना झाली आणि समाजावर चिरकालीन प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींना गौरविण्याचा हेतू यातून व्यक्त झाला. या पुरस्काराची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे तो केवळ एका क्षेत्रापुरता मर्यादित नसून कला, साहित्य, विज्ञान, सार्वजनिक सेवा तसेच क्रीडा यांसारख्या... Continue Reading →
जैन लेणी समूह एलोरा |Jain Cave Group Ellora
एलोरा येथील जैन लेणी समूह - वेरूळ येथील लेणी समूहात हिंदू, बौद्ध व जैन लेणी खोदलेल्या आहेत. येथील समूहात एकूण 34 लेणी आहेत. त्यातील 12 लेणी बौद्ध धर्मीय आहेत ,17 लेणी हिंदू धर्मीय आहेत तर ५ लेणी जैन धर्मीय आहेत.वेरूळ येथील क्रमांक ३० ,३१, ३२, ३३ आणि ३४ क्रमांकाची लेणी जैन धर्मिय आहेत. वेरूळ येथील जैन... Continue Reading →
वारकरी संप्रदाय । Varkari Sect
पंढरपूर हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीच्या काठावर वसलेले प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे . भीमा नदीचे वर्णन चंद्रभागा भिवरा असेही संतांनी केलेले आहे.पंढरपूरला दक्षिणेची काशी या नावानेही ओळखले जाते.पंढरपूरला आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्री वारीला जो नियमाने जातो तो वारकरी.वारकरी पंथाला भागवत धर्म असेही म्हणतात किंवा काही जण माळकरी पंथ असेही म्हणतात. वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान अद्वैत... Continue Reading →

You must be logged in to post a comment.