भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असून तो सन्मान, आदर आणि राष्ट्रासाठी केलेल्या विलक्षण कार्याचे प्रतीक मानला जातो. १९५४ साली या पुरस्काराची स्थापना झाली आणि समाजावर चिरकालीन प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तींना गौरविण्याचा हेतू यातून व्यक्त झाला. या पुरस्काराची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे तो केवळ एका क्षेत्रापुरता मर्यादित नसून कला, साहित्य, विज्ञान, सार्वजनिक सेवा तसेच क्रीडा यांसारख्या विविध... Continue Reading →
जैन लेणी समूह एलोरा |Jain Cave Group Ellora
एलोरा येथील जैन लेणी समूह - वेरूळ येथील लेणी समूहात हिंदू, बौद्ध व जैन लेणी खोदलेल्या आहेत. येथील समूहात एकूण 34 लेणी आहेत. त्यातील 12 लेणी बौद्ध धर्मीय आहेत ,17 लेणी हिंदू धर्मीय आहेत तर ५ लेणी जैन धर्मीय आहेत.वेरूळ येथील क्रमांक ३० ,३१, ३२, ३३ आणि ३४ क्रमांकाची लेणी जैन धर्मिय आहेत. वेरूळ येथील जैन... Continue Reading →
वारकरी संप्रदाय: महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा । Warkari Sect: Maharashtra’s Cultural Heritage
महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय हा भारतातील सर्वात प्रभावशाली आणि आध्यात्मिक दृष्ट्या समृद्ध भक्तीपरंपरांपैकी एक मानला जातो. भक्ती चळवळीच्या पायावर उभा असलेला हा संप्रदाय भक्ती, समानता, नम्रता आणि सामूहिक उपासना यांना विशेष महत्त्व देतो. या परंपरेचे प्रमुख आराध्य दैवत म्हणजे पंढरपूरातील विठ्ठल, ज्यांना भगवान विष्णू किंवा श्रीकृष्णाचे रूप मानले जाते. अनेक शतकांपासून वारकरी परंपरेने महाराष्ट्राच्या धार्मिक, सांस्कृतिक,... Continue Reading →

You must be logged in to post a comment.