मौर्य साम्राज्य : भारतीय इतिहासातील एक गौरवशाली पर्व|The Maurya Dynasty: A Glorious Chapter in Indian History

मौर्य वंश भारतीय आणि जागतिक इतिहासात एक महत्त्वपूर्ण स्थान राखून आहे. प्राचीन काळातील सर्वात मोठ्या आणि प्रभावशाली साम्राज्यांपैकी हे एक साम्राज्य होते. चंद्रगुप्त मौर्याने इ.स.पूर्व ३२१ मध्ये या वंशाची स्थापना केली आणि सुमारे १३७ वर्षे ते बहरले. या काळात राजकीय, प्रशासकीय आणि सांस्कृतिक वारसा निर्माण झाला ज्याने संपूर्ण उपखंडाच्या इतिहासाची दिशा बदलली. सम्राट अशोकाच्या कारकिर्दीत... Continue Reading →

अहमदाबाद-भारतातील युनेस्को जागतिक वारसा शहर| Ahmedabad- A UNESCO World Heritage City in India

अहमदाबाद, गुजरातचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक हृदयस्थान, भारताच्या समृद्ध वारशाचे जिवंत प्रतिक आहे. २०१७ मध्ये, अहमदाबादला युनेस्कोने भारताचे पहिले "जागतिक वारसास्थळ शहर" म्हणून मान्यता दिली. ही मान्यता शहराच्या ६०० हून अधिक वर्षांच्या इतिहास, सांस्कृतिक वारसा आणि शहरी रचनेची साक्ष देते. साबरमती नदीच्या काठावर वसलेले हे शहर इतिहासप्रेमी, वास्तुकला अभ्यासक आणि पर्यटकांसाठी एक अद्वितीय ठिकाण आहे. अहमदाबादची... Continue Reading →

ताजमहल-आग्रा किल्ला-फतेहपूर सिकरी।Tajmahal-Agra Fort-Fatehpur Sikri

आग्रा हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि वास्तुकलेच्या दृष्टीने संपन्न शहर आहे. देश विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात जागतिक वारसा पाहण्यासाठी आग्रा येथे जातात. याशिवाय जगातील सात आश्चर्यांपैकी एक ताजमहल, ऐतिहासिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आग्रा किल्ला आणि फतेहपुर सिक्री येथील बुलंद दरवाजा आणि पंच महल ही स्थळे आग्रा येथील पर्यटकांचे खास आकर्षण केंद्र... Continue Reading →

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस : युनेस्को जागतिक वारसा स्थळ |Chhatrapati Shivaji Maharaj Terminus : UNESCO World Heritage Site

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस: युनेस्को जागतिक वारसा स्थळ-मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज  टर्मिनस सी एस एम टी या नावानेही ओळखले जाते. भारतीय मध्य रेल्वेचे एक प्रमुख स्थानक आहे. मुंबई शहराच्या दक्षिणेकडे हे रेल्वे स्थानक आहे. 20 जून 1887 या दिवशी ब्रिटिश सम्राज्ञी व्हिक्टोरिया च्या राज्याभिषेकास 25 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या रेल्वेस्थानकाचे उद्घाटन करण्यात आले... Continue Reading →

म्हैसूर- कर्नाटकातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा स्थळ |Mysuru-A historical and cultural heritage destination in Karnataka

म्हैसूर, ज्याला “कर्नाटकची सांस्कृतिक राजधानी” म्हणून ओळखले जाते, हे भारतातील सर्वात मोहक पर्यटन स्थळांपैकी एक आहे. इतिहास, वारसा आणि निसर्ग यांचा सुंदर संगम या शहरात पाहायला मिळतो. चामुंडी टेकड्यांच्या पायथ्याशी वसलेले हे शहर राजेशाही वारसा, भव्य महाल, समृद्ध परंपरा आणि हिरवाईने नटलेले निसर्गरम्य सौंदर्य यासाठी जगप्रसिद्ध आहे. इतिहासाच्या दृष्टीने म्हैसूरला दक्षिण भारतात एक विशेष स्थान... Continue Reading →

छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले|Forts of Chhatrapati Shivaji Maharaj

भारतासाठी आणि विशेषतः महाराष्ट्राच्या समृद्ध वारशासाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे की युनेस्कोने छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांना  जागतिक वारसा यादीत समाविष्ट केले आहे. ही आंतरराष्ट्रीय मान्यता केवळ या किल्ल्यांच्या वास्तुशिल्पीय सौंदर्याची नव्हे, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या लष्करी दूरदृष्टी, धोरणात्मक नियोजन आणि स्वराज्य स्थापनेच्या महान कार्याचीही पावती आहे. मराठा मिलिटरी लँडस्केप म्हणजे काय? भारतातील मराठा... Continue Reading →

सिंधू संस्कृती : पुरातत्त्वीय पर्यटन स्थळे |Indus Valley Civilization : Archaeological Tourist Sites

हडप्पा संस्कृतीची स्थळे पुरातत्त्वीय पर्यटनाच्या दृष्टीने अत्त्यंत महत्त्वाची आहेत.  सिंधू संस्कृतीला  हडप्पा संस्कृती, ब्राँझ युगीन संस्कृती या नावानेही ओळखले जाते. सिंधू संस्कृती मधील लोकांनी जीवनातील सर्व क्षेत्रांमध्ये प्रगती केली होती. भारतामध्ये अश्मयुगानंतर मानवी प्रगती मधील सर्वात महत्वपूर्ण कालखंड म्हणजे ताम्रपाषाण युग होय. धातु युगाच्या प्रारंभी मानवाने तांब्यापासून विविध अलंकार व उपकरणे बनविले. ज्या काळात मानवाने... Continue Reading →

विद्यापीठ शिक्षण पद्धती | Univrsity Education System                                   

विद्यापीठ शिक्षण पद्धती प्राचीन भारतातील शैक्षणिक उत्क्रांतीमधील महत्वपूर्ण टप्पा मानला जातो. भारतात आलेल्या चिनी प्रवाशांनी दिलेल्या माहितीवरून तसेच प्राचीन विद्यापीठे ज्या ठिकाणी अस्तित्वात होती त्याठिकाणी करण्यात आलेल्या उत्खननातून मिळालेल्या अवशेषांवरून प्राचीन भारतातील प्रमुख विद्यापीठांची माहिती मिळते. उत्तर भारतामध्ये तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला, वल्लभी आणि काशी ही विद्यापीठे विशेष प्रसिद्ध होती. तर दक्षिण भारतात मंदिरामध्ये शिक्षण देण्याचे... Continue Reading →

Start a Blog at WordPress.com.

Up ↑