महाराष्ट्र ही फक्त किल्ल्यांची आणि साम्राज्यांची भूमी नाही,तर ती आध्यात्मिक वारसा भूमी देखील आहे. या प्रदेशात संत-परंपरेतून वाहणारा भक्ति प्रवाह, नाथ संप्रदायाची साधना, वारकऱ्यांची वारी आणि अनेक पुराणकथा—या सर्वांनी मिळून महाराष्ट्राला एक आगळंवेगळं अध्यात्मिक स्वरूप दिलं आहे. या योगदानातील सर्वात तेजस्वी ठसे उमटवणारे घटक म्हणजे ज्योतिर्लिंगे. हिंदू परंपरेत ज्योतिर्लिंग म्हणजे शिवाचा साकार अवतार नसून, ज्यामध्ये... Continue Reading →

You must be logged in to post a comment.